केंद्रीय अर्थसंकल्पावर तज्ज्ञांची चर्चा व विश्लेषण
उपक्रमाबद्दल
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच संजीवनी परिवार एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करते. अर्थतज्ज्ञ, सनदी लेखापाल आणि व्यवसाय विशेषज्ञ अर्थसंकल्पाचे विश्लेषण करतात आणि सामान्य नागरिकांवर होणाऱ्या प्रभावाबद्दल माहिती देतात.